मनात बरेच काही करण्याची इच्छा असते,पण कधी वेळ तर कधी परिस्थिती साथ देत नाही,
आणि मग सुरु होतो आपलाच आपल्या मनाशी संघर्ष...
आपली इच्छा आणि कार्यक्षमता कमी पडतेय कि काय असं जाणवायला लागतं
आणि सुरु होतो खटाटोप आपल्यातील हि उणीव लपवण्याचा,
पण आपण त्यातही अपयशीच ठरतो कारण आपल्यात एक मन असतं जे आपल्याला शांत बसून देत नाही,
कारण ते धाव घेत असतं आजूबाजूच्या मनांचा आणि गोष्टींचा.
आणि मग सुरु होतो आपलाच आपल्या मनाशी संघर्ष...
आपली इच्छा आणि कार्यक्षमता कमी पडतेय कि काय असं जाणवायला लागतं
आणि सुरु होतो खटाटोप आपल्यातील हि उणीव लपवण्याचा,
पण आपण त्यातही अपयशीच ठरतो कारण आपल्यात एक मन असतं जे आपल्याला शांत बसून देत नाही,
कारण ते धाव घेत असतं आजूबाजूच्या मनांचा आणि गोष्टींचा.
मी मनमुक्ता..
८ एप्रिल २०२३
No comments:
Post a Comment